आता पुनश्‍च हरिओम ...

खूप दिवस झाला हातून काही लिखाण होत नव्‍हतं. औरंगाबादहून सोलापूरला येऊन 7-8 महिने झाले. पण कामाचं वेळापत्रक अंगवळणी न पडल्‍यामुळे सर्वच गोष्‍टींचे 3/13 वाजले. त्‍यामुळे इच्‍छा असूनही अनेक विषयांवर लिहायचं राहून गेलं. आता लिहायचं ठरवलं, ते प्रत्‍यक्षात अंमलात आणायचं प्रयत्‍नही करेन. पाहुयात... (मध्‍यतंरीच्‍या काळात अनेकांनी याबद़दल टोमणेही मारले.)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेरा बाप संत था...मैं नही हूं!

हत्येची 34 वर्षे आणि अनेक प्रश्नं अजूनही अनुत्तरीत ...

'वीरेंद्र सेहवाग आणि वडील हेच माझे आयकॉन'