पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आता पुनश्‍च हरिओम ...

खूप दिवस झाला हातून काही लिखाण होत नव्‍हतं. औरंगाबादहून सोलापूरला येऊन 7-8 महिने झाले. पण कामाचं वेळापत्रक अंगवळणी न पडल्‍यामुळे सर्वच गोष्‍टींचे 3/13 वाजले. त्‍यामुळे इच्‍छा असूनही अनेक विषयांवर लिहायचं राहून गेलं. आता लिहायचं ठरवलं, ते प्रत्‍यक्षात अंमलात आणायचं प्रयत्‍नही करेन. पाहुयात... (मध्‍यतंरीच्‍या काळात अनेकांनी याबद़दल टोमणेही मारले.)